Breaking News

Pakistan Election 2024: मतमोजणीत प्रचंड हेराफेरीचा आरोप करत इम्रान खान समर्थकांची देशभर निदर्शने

पाकिस्तानात पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतमोजणीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर हेराफेरी करण्यात आल्याचा आरोप विविध पक्षांकडून करण्यात येत आहे. एकूण २६५ जागांपैकी इम्रान खान यांच्या तहेरिक...

“माझा मुलगा अभिषेकची झालेली हत्या ही…”, वडील विनोद घोसाळकर काय म्हणाले पहा ..

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची बोरीवली परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकारामुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या हत्येचे राज्य...

घटस्फोटावरून ट्रोल करणाऱ्यांवर अभिनेत्री अंकिता लोखंडे भडकली , म्हणाली …

‘बिग बॉस 17’ मध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि पकी विकी जैन यांनी एकत्र एन्ट्री केली होती. शोमध्ये अंकिता – विकी यांच्यात अनेक कारणांमुळे वाद झाले....

जनतेचे… समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही काम करत आहोत – अजित पवार

विरोधक राज्यपालांना सरकार बरखास्त करण्यासाठी भेटायला गेले होते. ज्या घटना घडल्या त्याचे मी समर्थन करणार नाही. परंतु राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली असे भीतीचे वातावरण...

मोठी बातमी! अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ; जाणून घ्या कोणाच्या काय आहेत प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणता याबाबतचा निकाल निवडणूक आयोगाकडे होता. हा निकाल आता लागला असून अजित पवार गटच खरा...

ज्ञानवापी मशिदीच्या व्यास तळघरात पूजा; भाविकांची दर्शनासाठी गर्दी

कोर्टाने वाराणसीतील ज्ञानवापी प्रकरणात दि.31 जानेवारी रोजी मोठा निर्णय दिला. मशिदीच्या व्यास तळघरात गौरी गणेशाची पूजा करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यानुसार, आज पूजा झाल्यानंतर दर्शनासाठी...

बजेट २०२४ : इलेक्ट्रिक वाहनांसाठी दिलासादायक घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम बजेट सादर केलं. यावेळी त्यांनी सरकारने यापूर्वी केलेल्या गोष्टींची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टींची तरतूद...

टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही; अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2024-25 साठीचा अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर केला. निर्मला सीतारामन या सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या...

भारत 2047 पर्यंत विकसित देश कसा बनणार ? जाणून घ्या …

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच भारताला 2047 पर्यंत विकसित देश कसा बनणार ?...

बारामती लोकसभा मतदार संघात चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू करावेत , टंचाईचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्याबाबत खा. सुळे यांची शासनाकडे मागणी

बारामती लोकसभा मतदारसंघात यावर्षी नेहमीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाला आहे. उन्हाळ्यापूर्वीच चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. हे सर्व दिसत असूनही शासन काहीच...