Tag: pehelgam

नांदेडचे जवान सचिन वनंजे यांनी श्रीनगरमध्ये गमावला जीव, 8 महिन्यांच्या मुलीसह पत्नीने दिला निरोप

जम्मू काश्मीर येथील श्रीनगर येथील अपघातात वीरमरण प्राप्त झालेल्या नांदेडच्या सचिन वनंजे या जवानाला आज अखेरचा निरोप देण्यात आला. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.…

भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्धवस्त

भारताच्याऑपरेशन सिंदूरनंतरपाकिस्तानने अचानक भारतावर हल्ले सुरू केले असून, भारतही जोरदार प्रत्युत्तर देत आहे. विशेष म्हणजे, भारताने पाकिस्तानच्या लाहोर आणि सियालकोटवरही हल्ले सुरू केले आहेत. पाकिस्तानने भारतातील जम्मू, पंजाब, राजस्थानमध्ये केलेल्या…

भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्धवस्त

भारताच्याऑपरेशन सिंदूरनंतरपाकिस्तानने अचानक भारतावर हल्ले सुरू केले असून, भारतही जोरदार प्रत्युत्तर देत आहे. विशेष म्हणजे, भारताने पाकिस्तानच्या लाहोर आणि सियालकोटवरही हल्ले सुरू केले आहेत. पाकिस्तानने भारतातील जम्मू, पंजाब, राजस्थानमध्ये केलेल्या…

भारताच्या प्रत्युत्तराने पाकिस्तान घाबरला; खासदार संसदेत रडत म्हणाला….

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे पाकिस्तानला त्यांच्या नापाक कारवायांसाठी धडा शिकवला आहे. यानंतर, पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा एक वाईट आणि अयशस्वी प्रयत्न केला. भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये रस्त्यांपासून संसदेपर्यंत…

बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांसोबत उघडपणे दहशतवादी दिसले

दहशतवादाचे आम्हीही बळी आहोत, दहशतवादाविरोधात पाकिस्तान कारवाई करतो अशा खोट्या वल्गना करणाऱ्या पाकचा बुरखा पुन्हा एकदा जगासमोर फाटला आहे. ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी यांच्यातील कनेक्शन उघड झाले आहे.…

‘ऑपरेशन सिंदूर’ : मात्र हे करत असताना आंतरराष्ट्रीय जगामध्ये भारत.. ; पहा शरद पवार नेमकं काय म्हणाले ..

पाकिस्तानवर भारताने नऊ ठिकाणी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे एअर स्ट्राइक केले. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचं सडेतोड प्रत्युत्तर भारताने दिलं आहे. यावर बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. तर…

‘ऑपरेशन सिंदूर’ : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

पहलगामवरील भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारताने जोरदार उत्तर दिलंय. भारतीय वायुसेनेने पाकिस्तान आणि पाकिस्तानमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ केले आहे. दहशतवाद्यांची हल्ले उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. या ऑपरेशनमध्ये 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करण्यात…

भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले मौलाना मसूद अजहर…

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानतंर भारत आणि पाकिस्तानातील तणाव वाढला. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने थेट पाकिस्तानमध्ये घुसून एअर…

मोहिमेसाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव का निवडलं?

भारतीय सशस्त्र दलांनी या ऑपरेशनला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव दिले. दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या महिलांचे हे प्रतीक आहे. त्‍यामुळे पाकिस्‍तानमधील दहशतवाद्‍यांना नेस्‍तनाबूत करण्‍यासाठी राबवलेल्‍या मोहिमेला भारतीय सैन्‍यदलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ असे…

आता आर नाही तर पारची लढाई लढण्याची वेळी आलीय – जावेद अख्तर

आता आर नाही तर पारची लढाई लढण्याची वेळी आलीये, असं ज्येष्ठ सिनेलेखक जावेद अख्तर यांनी म्हटलंय. पहलगाम हल्ल्यानंतर 26 भारतीयांना जीव गमावलाय, त्यानंतर जावेद अख्तर यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.…