kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

खासदार श्रीकांत शिंदे यांनी आमदार बालाजी किणीकर यांना मंत्रिपद मिळण्याचे दिले संकेत

विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असून त्यांचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा आहे. मात्र मुख्यमंत्री होणार याबाबत…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महायुतीच्या प्रचंड यशाचे कौतुक केले!

महाराष्ट्रातील महायुतीच्या विजयाने देशाला ‘एक है तो सेफ है’चा महामंत्र दिला आहे. मतदारांनी काँग्रेसच्या विभाजनवादी राजकारणाचा पराभव केला असून एकतेचा…

Read More

विधानसभेचा निकाल लागला. पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल आहे. – उद्धव ठाकरे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींचा अतिशय धक्कादायक असा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत महायुतीला 220 पेक्षा जास्त जागांवर यश मिळताना दिसत…

Read More

वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरेंनी गड राखला !

वरळी विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचा दणदणीत विजय झाला आहे. मुंबई आणि संपूर्ण राज्यासाठी हा मतदारसंघ हायवोल्टेज…

Read More

हा जनतेचा कौल नाही; काहीतरी मोठी गडबड आहे! विधानसभा निवडणूक निकालावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

‘महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘हा जनतेचा कौल नाही. यात काहीतरी…

Read More

आम्ही २६ तारखेला सरकार बनवतोय. एक्झिट पोल्सवर आमचा विश्वास नाही. – संजय राऊत

राज्यात येत्या २४ तासांत मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या मतमोजणीकडे राज्यासह देशाचं लक्ष असणार आहे. अडीच वर्षांपूर्वी राज्यात झालेल्या राजकीय…

Read More

“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”- संतोष बांगर

यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अनेक कारणांमुळे चांगलीच गाजल्याचे पाहायला मिळाले. मतदानाची प्रक्रिया पार पडली असून, आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष…

Read More

भाजपच्या नोट जिहादमुळं तावडेंच्या आयुष्याचा विनोद झाला, सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितीज ठाकूर…

Read More

संभाजीनगरात मतदान कार्ड घेऊन बोटाला शाई लावून १५०० रुपये वाटले! ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंचा धक्कादायक आरोप

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उद्या बुधवारी (दि २०) तारखेला मतदान पार पडणार आहे. त्यापूर्वी सोमवारी संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. यानंतर छुप्या…

Read More

अनिल देशमुख यांच्यावरील हल्ल्यानंतर संजय राऊत यांचा संताप, म्हणाले…

“अनिल देशमुख यांच्यावर काल नागपुरात हल्ला झाला. अत्यंत निर्घृण हल्ला झाला. ते रक्तबंबाळ झाले. काल ते अत्यवस्थ होते. हा हल्ला…

Read More