नुकतीच महायुतीची मुंबईतील शिवतीर्थावर जाहीर सभा पार पडली. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “आता बस्स झालं, या बंद सम्राटांना कायमचं बंद करण्याची वेळ आली आहे”, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.