Tag: politics

एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी

मी एखाद्याचा काटा काढायचा म्हटल्यावर काढतो. मी निवडणुकीत पाडतो; पण एखाद्याला खासदार करायचा म्हटल्यावर करतो; पण तसा तुमच्या शब्दाचा पक्का आहे. पाणी देण्यासाठी मी प्रयत्न करीन, असा शब्द देतो असे…

“… त्यांना माझ्याकडे अजिबात माफी नाही.” ; पहा पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या

महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज प्रशासकीय बदल्यांबाबत मोठा निर्णय जाहीर केला. “यापुढे अधिकाऱ्यांच्या बदल्या समुपदेशनाने आणि ऑनलाईन पद्धतीने केल्या जातील. या निर्णयामुळे बदली प्रक्रियेत पारदर्शकता येईल”, असा…

‘पाकव्याप्त काश्मीर आम्हाला सोपवा’ – रामदास आठवले

भारत-पाकिस्तान तणाव आता निवळला आहे. यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत मोठा दावा केला आहे. देशाच्या नागरिकांची पाकव्याप्त काश्मीरवर भारताने ताबा मिळवावा, अशी इच्छा आहे. त्यामुळे…

“असे निर्देश देणं न्यायालयीन कार्यकक्षेत येतं का?” राष्ट्रपतींनी ‘त्या’ निर्देशांवर केली विचारणा; राज्यघटनेतील तरतुदीचा दिला दाखला!

न्यायमंडळ व कायदेमंडळ अर्थात आपली न्यायायले व शासन यांच्यातील संबंध कायमच चर्चेत राहिले आहेत. यातली कोणतीही एक संस्था दुसऱ्या संस्थेच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही किंवा सक्ती करू शकत नाही.…

पाकिस्तानसाठी कोण महत्त्वाचं सौदी अरेबिया की तुर्की?

सौदी अरेबिया हा देश पाकिस्तान आणि भारत दोघांसाठी महत्त्वाचा देश आहे. भूतकाळात सौदी अरेबियानं पाकिस्तानला अनेकवेळा संकंटातून बाहेर काढलं आहे. भारताबरोबर देखील सौदी अरेबियाचे मोठे व्यापारी संबंध आहेत. यात सर्व…

पुण्यात अ. भा. सफाई मजदूर काँग्रेसतर्फे सफाई कामगारांचा झाला विशेष सन्मान

देशाच्या सीमेवर लढणारे जवान हे भारतीय नागरिकांचे रक्षण करतात, तर देशांतर्गत कार्यरत स्वच्छता कामगार हे भारतीयांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी झटत असतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने सफाई कामगार असा उल्लेख करण्याऐवजी त्यांना…

राज ठाकरे- उदय सामंत भेटीत काय घडले?

महाराष्ट्रमध्ये राजकीय हालचाली वाढल्याचे दिसून येत आहे. शिवसेना नेते उदय सामंत यांनी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांची भेट घेतली. अचानक झालेल्या या भेटीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची…

महाविद्यालयीन परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी ; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पुढाकार

काश्मीरमधील पहेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर जोरदार कारवाई केली आहे. या कारवाईनंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह इतर प्रमुख शहरांवर संभाव्य दहशतवादी हल्ल्यांचा…

भारतीय जवान पाकिस्तानचे अस्तित्व मिटवतील – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याचे आणि अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त करण्याचे काम आपले जवान हे पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानचे अस्तित्व मिटल्याशिवाय राहणार नाही,…

मोठी बातमी ! भारतात अनेक शाळांना सुट्ट्या ; पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, विमानतळ, ट्विटर बंद

भारताच्या सात शहरांना पाकिस्तानने टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्याने भारताने पाकिस्तानला करारा जवाब दिला आहे. भारताने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादेत मोठा हल्ला केला आहे. तर लाहोर आणि कराचीत हल्ला करून पाकिस्तानला सळो…