आपल्या भारतीय सांस्कृतिक परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रात याच मकर संक्रातीचे औचित्य साधून पहिल्यांदाच बालगंधर्व परिवार महाराष्ट्र आणि…
कलाकारांनीच कलाकारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी स्थापन केलेला कलाकारांचा परिवार म्हणजे बालगंधर्व परिवार महाराष्ट्र राज्य, यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिन सोहळा…
केशवराव हे एखाद्या तेजस्वी ताऱ्या प्रमाणे रंगभूमीवर लखलख चमकणारे स्वयंप्रकाशीत सूर्य होते. या चारित्र्य संपन्न कलाकारांची कारकीर्द संघर्षमय होती. वयाच्या…