kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

प्राचार्य विठ्ठल गायकवाड यांना ‘शिक्षण रत्न’ पुरस्कार प्रदान

ढोले पाटील कॉलेजचे प्राचार्य प्रा. विठ्ठल गायकवाड यांना मोशन एज्युकेशन तर्फे प्रतिष्ठेचा शिक्षण रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा…

Read More

केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार

अभिनेता व तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) या पक्षाचे अध्यक्ष विजय यांच्या तामिळनाडूतील करूर येथील सभेत शनिवारी चेंगराचेंगरी होऊन किमान ३६…

Read More

पावसाचा हाहाकार! 6 जिल्हे संकटात

राज्यामध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. रात्रभर पाऊस सुरू असून सकाळी पावसाचा जोर अधिक वाढलाय. सहा जिल्हांमध्ये प्रशासनाकडून रेड अलर्ट जारी…

Read More

‘प्रणितला वोट आणि तुला कपडे पाठवू…’; महाराष्ट्रीयन भाऊला डिवचणाऱ्या बसीरला कोकण हार्टेड गर्लनं थेट सुनावलं

‘बिग बॉस 19’चा सीझन सध्या रंगात आला आहे. यंदा हिंदी बिग बॉसच्या घरात मराठमोळा महाराष्ट्रीयन भाऊ प्रणित मोरे स्पर्धक म्हणून…

Read More

तामिळनाडूत विजय थलापती यांच्या रॅलीत चेंगराचेंगरी; 36 जणांचा मृत्यू

तामिळनाडूतील तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाचे प्रमुख आणि लोकप्रिय टॉलीवूड अभिनेते विजय थलापती यांच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत 36 जणांचा मृत्यू…

Read More

भारत दूरसंचार क्षेत्रात जागतिक उत्पादन केंद्र बनत आहे, PM मोदींचे BSNL च्या 4G नेटवर्कच्या उद्घाटनप्रसंगी विधान

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान वापरण्यात आलेल्या बीएसएनएलच्या 4जी स्टॅक आणि 97500 बीएसएनएल नेटवर्कचे उद्घाटन केले.…

Read More

एमपीएससीची २८ सप्टेंबरची राज्यसेवा परीक्षा ९ नोव्हेंबरला होणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २०२५ पासून अभ्यासक्रमात बदल केला आहे. यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षा पहिल्यांदाच २८ सप्टेंबरला होणारा आहे. मात्र…

Read More

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते आदिशक्ती माता सच्चीयाय देवीची आरती संपन्न

पुण्यनगरीच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेत या वर्षी आदिशक्ती माता सच्चीयाय देवीच्या नवरात्री पावन पर्वानिमित्त श्रीमद् भागवत कथा तथा नवरात्री कीर्तन महोत्सव…

Read More

मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेनं मोठा मदतीचा हात

महाराष्ट्राला पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे, पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला असून, नद्यांचं पाणी…

Read More

पावसाने उध्वस्त झालेल्या बळीराजासाठी राज ठाकरेंच्या मुख्यमंत्र्यांकडे 5 महत्त्वाच्या मागण्या

राज्यात गेल्या 8 दिवसांपासून कोसळलेल्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून बळीराजाचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची पीकं पाण्यात गेली, जनावरं…

Read More