“राजकारण्यांना पाचव्या वर्षी लोकांची गरज भासते. मात्र, पहिल्या चार वर्षांत लोकांना राजकारण्यांची खरी गरज असते. त्यामुळे आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून…
आज महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकांचे निकाल लागले. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार, बहुतांश ठिकाणी भाजपने बहूमत मिळवले आहे. यामध्ये मुंबई महानगरपालिकेचाही…
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी धडाडणाऱया राजकीय नेते व उमेदवारांच्या प्रचाराच्या तोफा अखेर मंगळवारी सायंकाळी थंडावल्या. मंगळवारी शिवडीतील उमेदवारांच्या…
कुंभमेळ्याच्या नावाखाली झाडे तोडायची, नंतर ती जमीन उद्योगपतींच्या घशात घालायची, असा हल्लाबोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर…