kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

संतोष बांगर आणि तानाजी मुटकुळे यांनी संगनमताने एकमेकांवर आरोप/टीका करुन माध्यमांचे लक्ष केंद्रित करण्याचा प्लॅन केलाय – अयोध्या पोळ

भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील संघर्षाची मालिका हिंगोलीतही कायम असल्याचं चित्र आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंनी भाजपशी संधान बांधल्यानंतर…

Read More

Santosh Bangar Vs Tanaji Mutkule : संतोष बांगर हा हिंगोलीला लागलेला कलंक;तानाजी मुटळुकेंची टीका

भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील संघर्षाची मालिका हिंगोलीतही कायम असल्याचं चित्र आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंनी भाजपशी संधान बांधल्यानंतर…

Read More

मोदी सरकारकडून महाराष्ट्राला 2 मोठे गिफ्ट, मुंबई आणि पुणेकरांना थेट मोठा फायदा होणार

केंद्रीय मंत्रिमंडळाची नुकतीच महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यापैकी महाराष्ट्रासाठी दोन मोठे निर्णय…

Read More

पीएच्या पत्नीच्या आत्महत्येनंतर पंकजा मुंडे अडचणीत, अंजली दमानिया यांनी विचारला थेट प्रश्नच…

पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे याची पत्नी गाैरी पालवे गर्जे हिने आत्महत्या केली. गाैरीच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांनी गंभीर आरोप करत…

Read More

“हि-मॅन’ची एक्झिट चटका लावणारी” ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अभिनेते धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली

भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा लखलखता तारा निखळल्याची शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण धर्मेंद्र यांना भावपूर्ण…

Read More

“न बोलण्यासारखं काही घडलेलं नाही”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून महायुतीतील दुराव्याच्या चर्चांना पूर्णविराम

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील फोडाफोडीचे आणि कुरघोडीचे राजकारण चांगलेच तापले असताना, सत्ताधारी असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे…

Read More

Gauri Garje Case : पत्नी गौरीच्या आत्महत्येनंतर अनंत गर्जेचा पंकजा मुंडेंना फोन अन्.., मोठी माहिती समोर

मोठी बातमी समोर येत आहे, भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी पालवे गर्जे…

Read More

भाजपा अजून आत्मनिर्भर नाही – उद्धव ठाकरे

भाजपाने आत्मनिर्भर भारताचे स्वप्न दाखवले होते. पण अजून भाजपा स्वतः आत्मनिर्भर झालेले नाही. असे विधान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…

Read More

उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून मुंबईतील उड्डाणपुलांच्या दुरुस्तीचे आदेश…काम कमी, भ्रष्टाचार जास्त; ॲड. अमोल मातेले यांची टीका

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील उड्डाणपुलांच्या ‘रिसरफेसिंग’चे तातडीचे आदेश दिले असले तरी त्यामागे कामापेक्षा भ्रष्टाचाराचा खडा टक्का आणि आगामी बृहन्मुंबई…

Read More

उज्वला थिटे यांचा अर्ज बाद, अनगर नगरपंचायत निवडणुकीत सर्वात मोठा ट्विस्ट, सर्व 17 नगरसेवक बिनविरोध

मागील अनेक वर्ष राष्ट्रवादीत राहिलेल्या आणि काही महिन्यांपूर्वीच भाजपत प्रवेश केलेले मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील यांच्या अनगर गावातील…

Read More