निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या बिहारमध्ये ‘विशेष सखोल पडताळणी’अंती (एसआयआर) तयार केलेल्या मतदारयादीच्या मसुद्यात ६५ लाखांहून अधिक गणना अर्ज…
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी ओडिशामध्ये भाजपवर मोठे आरोप केले. “महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्येही मते चोरण्याचा प्रयत्न चालू आहे. निवडणूक आयोगाने…
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात मोठं यश मिळालं होतं. महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत…
राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यांसह…
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत महापालिका निवडणुकीतील रणनिती संदर्भात…
मारकडवाडीतील गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया राबविल्याचा निर्णय घेतल्याने राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू केल्याने…