पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. यानंतर दोन्ही देशात तणाव वाढला होता. दरम्यान, पाकिस्तानचे मोठे…
युट्यूबर ज्योती मल्होत्राने नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील एका कर्मचाऱ्याच्या नियमित संपर्कात असल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.…
पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात भारताने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या विशेष मोहिमेवर इस्रायलमधील भारतीय राजदूत जेपी सिंह यांनी मोठे विधान केले आहे.…
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला भारताने चांगलाच दणका दिला. भारताने देशांतील प्रमुख विमानतळांवर ग्राउंड हँडलिंग सेवा देणारी तुर्की…