kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

दारूतून विष पाजून 8 जणांना मारल्याचा आरोप, पुरलेले मृतदेह बाहेर काढले; पोलिसांनी काय सांगितलं?

खारवे गावातील रहिवाशांचं म्हणणं आहे की, या वर्षी 6 फेब्रुवारी ते 14 मे या कालावधीत गावातील आठ जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार, मद्यपान केल्यानंतर त्या सर्वांचा मृत्यू झाला आणि त्यांना शेवटचं त्याच गावातील रहिवासी असलेल्या रामसहाय जयस्वाल यांच्यासोबतच पाहण्यात आलं होतं. गावातील कामता प्रसाद साहू यांचे भाऊ छत्तूराम यांचं 12 मार्च रोजी निधन झालं, तर त्यांचे पुतणे विनोद साहू यांचं 31 मार्च रोजी निधन झालं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *