बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांसोबत उघडपणे दहशतवादी दिसले

दहशतवादाचे आम्हीही बळी आहोत, दहशतवादाविरोधात पाकिस्तान कारवाई करतो अशा खोट्या वल्गना करणाऱ्या पाकचा बुरखा पुन्हा एकदा जगासमोर फाटला आहे. ऑपरेशन…

मोठी बातमी फडणवीस – ठाकरे भेट ; काय असेल कारण ??

भारतानं पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एअर स्ट्राईक केल्यानंतर त्यासंदर्भात महाराष्ट्रातूनही अभिनंदनपर प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. या कारवाईत महाराष्ट्रातील सत्ताधारी व…

‘ऑपरेशन सिंदूर’ : मात्र हे करत असताना आंतरराष्ट्रीय जगामध्ये भारत.. ; पहा शरद पवार नेमकं काय म्हणाले ..

पाकिस्तानवर भारताने नऊ ठिकाणी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे एअर स्ट्राइक केले. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचं सडेतोड प्रत्युत्तर भारताने दिलं आहे. यावर बोलताना…

‘ऑपरेशन सिंदूर’ : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

पहलगामवरील भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारताने जोरदार उत्तर दिलंय. भारतीय वायुसेनेने पाकिस्तान आणि पाकिस्तानमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ केले आहे. दहशतवाद्यांची हल्ले उद्ध्वस्त…

भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले मौलाना मसूद अजहर…

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानतंर भारत आणि पाकिस्तानातील तणाव…

मोहिमेसाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव का निवडलं?

भारतीय सशस्त्र दलांनी या ऑपरेशनला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव दिले. दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या महिलांचे हे प्रतीक आहे. त्‍यामुळे पाकिस्‍तानमधील…

पाक की POK? जैश-ए-मोहम्मदचा गड बहावलपुर नेमका कुठे आहे?

भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त जम्मू-काश्मीर मधील 9 दहशतवादी ठिकाणांवर कारवाई केली आहे. यापैकी बहावलपूर हे ठिकाण विशेष चर्चेत…

भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले मौलाना मसूद अजहर…

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानतंर भारत आणि पाकिस्तानातील तणाव…

मोठी बातमी ! भारतीय सैन्याचं ‘ऑपरेशन सिंदूर’; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर संपूर्ण…

देशभरात उद्या मॉक ड्रिल; ब्लॅकआऊट कसा असेल? काय काळजी घ्याल?

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला आहे. भारत पाक सीमेवर युद्धाचे ढग जमा झालेले असतानाच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला…