प्रियांका गांधी खासदार म्हणून संसदेत येत असताना राहुल गांधींनी अडवलं ; व्हिडीओ व्हायरल
प्रियांका गांधी वाड्रा यांनी आज लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली. त्यांच्यासह नांदेड पोटनिवडणुकीत विजय झालेल्या चव्हाण यांनीही मराठीतून शपथ घेतली. राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर वायनाडची जागा मोकळी झाली होती. १३…
आता अजमेरच्या दर्ग्यात शिव मंदिर असल्याचा दावा, राजस्थानच्या न्यायालयाने मंजूर केली याचिका
अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यात संकट मोचन महादेव मंदिर असल्याचा दावा करणारी राजस्थान न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही याचिका सुनावणी योग्य असल्याचे अजमेर दिवाणी न्यायालयाने म्हणत मंगळवारी…
राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी
पुणे : विधानसभा निवडणूकीत महायुतीला भरघोस यश मिळाले आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने आपल्या मंत्र्यांकडे राज्याचे सांस्कृतिक मंत्रिपद घ्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांस्कृतिक विभागाचे माजी राज्य संघटक,सप्तसूर म्युझिक कंपनीचे…
“तो समाजासाठी घातक होता, म्हणून त्याची हत्या केली”; अभिनेता दर्शनची उच्च न्यायालयात धक्कादायक माहिती
अभिनेता दर्शन याने रेणुकास्वामी हत्या प्रकरणात जामीन मिळावा म्हणून अर्ज केला आहे. या प्रकरणातल्या सुनावणी दरम्यान त्याने रेणुकास्वामी हा समाजासाठी घातक होता म्हणून त्याची हत्या केली असं धक्कादायक विधान केलं…
”एकनाथ शिंदेची भूमिका 14 कोटी जनतेच्या मनातील भावना”; भाजपची पहिली प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे हे महायुतीवर नाराज आहेत, ते भाजपवर नाराज आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वावड्या विरोधकांनी उठवल्या होत्या. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या अतिशय कणखर आणि कर्तबगार व्यक्ति बद्दल विरोधकांनी आणि महाविकास आघाडीच्या…
एकनाथ शिंदेंनी मांडले महत्वाचे मुद्दे ; काय काय म्हणाले काळजीवाहू मुख्यमंत्री ?
राज्यात मुख्यमंत्री पदावरून गेल्या दोन दिवसांपासून सस्पेन्स वाढला होता. शिंदे सेनेचे शिलेदार आणि भाजपाचे मंडळी यांच्यात सीएम पदावरून एकवाक्यता दिसली नाही. दोन्ही गट त्यांच्या नेत्याला मुख्यमंत्री करण्यासाठी कसरत करताना दिसले.…
अभय योजनेला १ वर्षांची मुदतवाढ देणेबाबत ॲड.अमोल मातेले यांनी केली मागणी
बृहन्मुंबईतील रखडलेल्या योजनांतील परिशिष्ट-२ निर्गमित झाल्यानंतर खरेदी-विक्री करणाऱ्या झोपडीचे हस्तांतरणकरीता एकवेळची अभय योजनेला १ वर्षांची मुदतवाढ देणेबाबत ॲड.अमोल मातेले यांनी मागणी केली आहे. काय आहे पत्रात ? मुंबई बुधवार दिनांक…
‘अदाणींना अटक करा’, राहुल गांधींची मागणीनंतर लोकसभेत गोंधळ; काही वेळेसाठी कामकाज तहकूब
आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. सकाळी लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेसने अदाणी समूहाशी संबंधित भ्रष्टाचार आणि लाचखोरीचे प्रकरण उचलले. तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गौतम…
‘अभूतपूर्व निकाल’ – लेखक: ज्येष्ठ पत्रकार बापू वैद्य
अभूतपूर्व, अनाकलनीय, अविश्वसनीय या तीन शब्दांत पंधराव्या विधानसभेच्या निकालाचे वर्णन करावे लागेल.अभूतपूर्व म्हणजे या पूर्वी असे घडले नाही असे. यापूर्वी असा निकाल महाराष्ट्राने कधीच पाहिला नव्हता. २०१४ च्या ‘मोदी लाटेत’ही…
सुनील तटकरे यांनी शिंदे गटाची झोपच उडवली ?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील यशाचा जल्लोष अजून संपला पण नाही तर दुसरीकडे अजितदादा गट आणि शिंदे गटातील शिलेदारांनी बाह्या वर केल्या आहेत. दोन्ही गटातील शाब्दिक युद्धाने पेट घेतला आहे. खास भात्यातील…