पुणे अपघात प्रकरण : विशाल अग्रवालच्या वडिलांचे छोटा राजनशी संबंध ?

पुणे कार अपघातात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अग्रवाल कुटुंबीयांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचे समजत आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत भाष्य केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र कुमार…

पुणे अपघात प्रकरण : राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं ; देवेंद्र फडणवीस यांचं मत

पुण्यातील कल्याणीनगर इथं शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात तरुण-तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर भरधाव वेगान कार चालवणाऱ्या आरोपीला तात्काळ जामीन मंजूर झाल्याने जनभावना तीव्र झाली. याप्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आल्यानंतर प्रशासनाला जाग…

कौतुकास्पद ! पूर्वशीने नेत्रदोषाला हरवून बारावीत मिळविले ६७.८३ % गुण

पूर्वशी बागडे या प्रतिभावंत विद्यार्थिनीने ७५ % नेत्रदोष असतानाही अथक परिश्रम घेऊन इयत्ता बारावीच्या कला शाखेमध्ये ६७.८३ % गुण मिळविले. पूर्वशी उत्तर अंबाझरी रोडवरील एल. ए. डी. महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.…

पुणे अपघात प्रकरण : पोलिसांच्या पत्रकार परिषदेतील 5 पॉइंट्स काय?

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये शनिवारी मध्यरात्री झालेल्या अपघातप्रकरणी आज खुद्द पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायालयात होणार आहे. तसेच या प्रकरणातील…

देह विक्री करणाऱ्या महिलांनी प्रथमच बजावला मतदानाचा हक्क

संपूर्ण जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवाची रणधुमाळी सध्या देशात रंगताना दिसत आहे. या निवडणुकांच्या माध्यमातून देशाचे नेतृत्व निवडण्याची संधी आणि अधिकार प्रत्येक नागरिकाला मतदानाने दिला आहे. भिवंडीच्या एका मतदान केंद्रावर…

दौंड पुणे मेमुला नव्या बारा बोगी जोडल्या ; खासदार सुळे यांच्याकडून रेल्वे खात्याचे आभार

दौंड – पुणे दरम्यान धावणाऱ्या ‘मेमू’ (मेनलाईन इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट ट्रेन) रेल्वेला आजपासून १२ नव्या बोगी जोडण्यात आल्या आहेत. दौंड ते पुणे असा नियमित प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत…

पहाटे सूर्योदयापर्यंत मतदान करा, रांगेतून हटू नका; उद्धव ठाकरेंचे मतदारांना आवाहन

लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यात आज मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान घेतलं जात आहे. दरम्यान अनेक ठिकाणी संथ गतीने मतदान होत असून अनेक मतदार मतदान न करताच माघारी गेल्याच्या तक्रारी येत आहेत.…

मुंबईत व्हीलचेअरवरील आजोबांनी लक्ष वेधले ; नाकात नळी , ओळखपत्र विसरले; पुढे…

पाचव्या टप्प्याचे मतदान आज सकाळपासून सुरु झाले. या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघांचाही समावेश आहे. मुंबईत अनेक मतदारसंघात बूथवर इव्हीएम बिघडल्याच्या घटना घडल्या. तर अनेक बूथवर मतदानाला उशीर होत असल्याचा आरोप…

राज्यात आज लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा ; जाणून घ्या कुठे किती मतदान

आज राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडत आहे. राज्यातील 13 मतदारसंघासह मुंबईतील ठाणे, कल्याण, नाशिक, पालघर आणि भिवंडी या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे.…

मुंबईतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्धवजी ठाकरे यांच्यासमवेत आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती

उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, दक्षिण मुंबई ,दक्षिण मध्य मुंबई या मुंबईतील चार लोकसभा मतदार संघातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा व त्यांच्या…