kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

शासननिर्णयामुळे ओबीसींचे नुकसान, सरसकट कुणबी दाखले न थांबवल्यास न्यायालयात जाणार – छगन भुजबळ

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलनामुळे राज्य शासनाने जारी केलेल्या शासननिर्णयाचा ओबीसींवर परिणाम होणार नाही. या निर्णयामुळे मराठा…

Read More

मुंबईत मानवी बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या आरोपीला पकडलं

मुंबईत तब्बल १४ मानवी बॉम्ब घुसले असून, तब्बल ३४ गाड्यांचा वापर करून ते ४०० किलो आरडीएक्सचे बॉम्बस्फोट घडवतील, अशी धमकी…

Read More

बीड ते परळी रेल्वे मार्ग कामाला गती देऊन रेल्वे मार्ग पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार असून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार आहे.…

Read More

जवळपास 33 हजार नवीन रोजगारांची महाराष्ट्रात निर्मिती होईल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

“आज राज्यामध्ये गुंतवणूकी संदर्भात 17 करार आपण केले. या 17 कराराच्या माध्यमातून जवळपास 34 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात येत…

Read More

MPSC परीक्षेत पुन्हा गोंधळ! १२ प्रश्न रद्द तर २ उत्तरांमध्ये बदल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २५ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्र गट – ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त (मुख्य) परीक्षा – २०२४ ची…

Read More

गणेशोत्सव २०२५ : ताशाचा आवाज तरारा झाला, गणपती माझा नाचत आला ; राज्यात पारंपारिक वाद्यांच्या गजरात बाप्पाचं आगमन

आज घरोघरी आणि विविध मंडळात जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. ढोल-ताशांच्या नादात आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात थाटात बाप्पाचे आगमन…

Read More

बालगंधर्व परिवार ट्रस्ट, महाराष्ट्रच्या वतीने पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न; जेष्ठ कलावंतांना विमा पॉलिसीचे वाटप

बालगंधर्व परिवार ट्रस्ट, महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने पाककला स्पर्धा आणि सभासदांना अपघाती विमा पॉलिसी वाटपचा कार्यक्रम नुकताच पं. जवाहरलाल नेहरू…

Read More

गोवा चित्रपट महोत्सवात सोलापूरकरांनी मारली बाजी, ‘काजरो’ फेम विठ्ठल काळे यांचा गौरव

गोवा राज्य सरकारचा दहावा राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा 14 ते 17 ऑगस्ट 2025 या काळात पणजी येथे पार पडला. या…

Read More

राहुल गांधींनी केलेले 10 आरोप कोणते?

देशात झालेल्या निवडणुकांच्या निकालांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत करत फेरफार केल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला…

Read More

जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

महाराष्ट्रात आपण आपली भाषा विसरतोय, आपली तत्वे घालवतोय, जमिनी घालवतोय. स्वाभिमानी माणसे विकली गेली तर जिवंत प्रेते उरतात. देशाला दिशा…

Read More