आगामी काळात ‘ऑरेंज क्रांती’मुळे युवकांसाठी रोजगार, उद्योग आणि नवसंशोधनाच्या अमर्याद संधी उपलब्ध होणार असून, या क्रांतीमध्ये भारताला जागतिक स्तरावर अग्रेसर…
बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आता पारंपरिक उद्योगांच्या जोडीला सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि डिजिटल कौशल्य यांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. मानवी मेंदूतील…