kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘हिंदू समाजाला तीन मुले होण्यापासून कोणीही रोखलेलं नाही’ – मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) शताब्दीनिमित्त, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी मुझफ्फरपूर येथे एका महत्त्वपूर्ण सामाजिक समरसता चर्चासत्र आणि संवादाला…

Read More

‘नवे क्षितिज’ व्याख्यानमालेचा मुंबईत समारोप

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देशभरात होत असलेल्या ‘नवे क्षितिज’ या व्याख्यानमालेत सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत प्रतिष्ठित व्यक्तींना संबोधत आहेत.…

Read More

भारताची ही सध्याची गरज आहे की भारतातील हिंदू समाजाने एक झालं पाहिजे ; मोहन भागवत यांचं सनातनींना आवाहन

भारताची ही सध्याची गरज आहे की भारतातील हिंदू समाजाने एक झालं पाहिजे आणि सगळे भेद, मतभेद विसरले पाहिजे असं विधान…

Read More

ज्या कामासाठी संघानं शंभर वर्ष मेहनत केली आणि त्या मेहनतीला लागलेली ही विषारी फळं, ही फळं बघितल्यावर तुमचं समाधान होतय का? ; उद्धव ठाकरेंचा थेट मोहन भागवत यांना सवाल

शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा आज मुंबईमध्ये भर पावसात पार पडला, या मेळाव्यातून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी…

Read More

देशात विविधता, भांड्याला भांडं लागतं, कुठे ना कुठे आवाज होतो; पण कायदा पाळला पाहिजे : सरसंघचालक मोहन भागवत

नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी संबोधित केलं. महात्मा गांधी यांची आज…

Read More

जोधपुरात संघाच्या विविध संघटनांची समन्वय बैठक, आदिवासी भागाच्या सामाजिक-आर्थिक स्थितीवर चर्चा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने चालणाऱ्या विविध संघटनांची अखिल भारतीय समन्वय बैठक येत्या ५ ते ७ सप्टेंबर दरम्यान जोधपूरातील लालसागर येथे…

Read More

…. आणि मोहन भागवत सोलापुरात येणार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे सोलापुरमध्ये येणार आहेत. येत्या १७ जुलै रोजी सोलापुरात महिलांच्या सबलीकरणासाठी कार्यरत असलेल्या उद्योगवर्धिनी…

Read More

मुंबई हल्ल्यात RSS च्या सहभागाचा आरोप करणाऱ्यांवर मुख्यमंत्री फडणवीस संतापले !

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांबद्दल केलेल्या भूतकाळातील वक्तव्याचा तीव्र…

Read More

‘धर्म नीट समजला नाहीतर धर्माच्या नावाने…’ सरसंघचालक मोहन भागवत यांचे महत्वाचे विधान

सरसंघचालक मोहन भागवत यांनी धर्माविषयी मोठे वक्तव्य केले आहे. राष्ट्रीय सेवा सेवक संघाचे संघचालक मोहन भागवत यांनी अमरावतीच्या महानुभव पंथाच्या…

Read More

प्रत्येक दाम्पत्याला किमान 3 मुलं हवीत; सरसंघचालकांच्या नवीन आवाहनाचा अर्थ काय?

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सिंहाचा वाटा आहे, असे म्हटलं तर वावगं ठरू नये. संघाच्या सूक्ष्म नियोजनामुळे…

Read More