पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर वातावरण तणावपूर्ण झाले आहे. भाजपाचा मोठा विजय आणि तृणमूल काँग्रेस १५ वर्षांनंतर सत्तेतून बाहेर पडल्यानंतर…
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रियेदरम्यान झालेल्या गैरप्रकारांच्या तक्रारींनंतर भारतीय निवडणूक आयोगानं फाल्टा विधानसभा मतदारसंघात पुन्हा मतदान (री-पोलिंग) घेण्याचे आदेश दिले आहेत.…
पश्चिम बंगालमधील लढतींसह आसाम, तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी इथल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सकाळी आठ वाजल्यापासून…
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृनमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी ‘पोयला बैसाखी’च्या मुहूर्तावर मुर्शिदाबाद हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्याचे आवाहन केले…