kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

बांगलादेशातील अल्पसंख्याकांची छळवणूक हा गंभीर चिंतेचा विषय-परराष्ट्र मंत्रालय

बांगलादेशामध्ये होत असलेला हिंसाचार आणि हिंदू नागरिकाचे मॉब लिचिंग केल्यानंतर भारतानं प्रतिक्रिया देत चिंता व्यक्त केली आहे. अल्पसंख्याकांची सततची होणारी…

Read More

बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येविरोधात हिंदू संघटनांचं आंदोलन, मुंबईसह दिल्लीत जमावाची निदर्शनं

बांगलादेशमध्ये हिंदू युवक दीपू चंद्र दासची हत्या आणि तेथील हिंदूंवर होत असलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषदेसह इतर हिंदू संघटनांनी…

Read More

धुरंधर : चौधरी अस्लम यांची खरी कहाणी माहित आहे का ?

‘धुरंधर’ सिनेमाची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. अक्षय खन्नाचा अभिनय, त्याच्यावर चित्रित झालेलं अरबी गाणं, सिनेमाची कथा आणि…

Read More

लोकसभेत ‘वंदे मातरम’वरून नेमका काय गदारोळ सुरू आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वंदे मातरम’च्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी (8 डिसेंबर) लोकसभेत चर्चा सुरू केली. 9 डिसेंबरपासून राज्यसभेतही…

Read More

नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, भारताला त्यांचा अभिमान असला पाहिजे; व्लादिमीर पुतिन यांच्याकडून मोदींचं कौतुक

भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी व्लादिमीर पुतिन यांनी इंडिया टुडेला मुलाखत दिली. या मुलाखतीत पुतिन यांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पंतप्रधान नरेंद्र…

Read More

काल संध्याकाळपासून इथे अडकलोय, परिस्थिती भयानक..; अभिनेता सुयश टिळकची पोस्ट चर्चेत

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘दित्वा’ चक्रीवादळामुळे श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात जीवित तसंच मालमत्तेची हानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार…

Read More

आशियामध्ये आलेल्या पुरामुळे 600 हून अधिक जणांचा मृत्यू; इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया आणि श्रीलंकेत शेकडो बेपत्ता

आशिया खंडातील अनेक देशांमध्ये मुसळधार पावसामुळे आणि दुर्मिळ उष्णकटिबंधीय वादळांमुळे प्रचंड आपत्तीग्रस्त परिस्थिती ओढावली आहे. आशियातील प्रामुख्याने इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड…

Read More

भारतीय अर्थव्यवस्थेची मोठी उडी, दुसऱ्या तिमाहीत GDP मध्ये ८.२ टक्क्यांपर्यंत वाढ

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने शुक्रवारी २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीसाठी भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीचा दर जाहीर केला. सप्टेंबरमध्ये…

Read More

सीमा कधीही बदलू शकतात अन् सिंध पुन्हा भारताचा भाग होऊ शकतो’; राजनाथ सिंहांचं मोठं वक्तव्य

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात बोलताना एक मोठं वक्तव्य केलं आहे. ‘सीमा कधी बदलेल हे कोणी सांगू…

Read More

भारत आणि इस्रायलमध्ये ऐतिहासिक करारावर मोहर

भारत आणि इस्रायल यांच्यातील जुनी दोस्ती आता नव्या व्यावसायिक अध्यायात प्रवेश करत आहेत. तेल अवीवमध्ये आज भारत आणि इस्राईलच्या संबंध…

Read More